पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ज्या तीन जागांवर मतदान होणार आहे, तिथे भाजपाची विश्वासार्हता पणाला लागली आहे. याचे कारण म्हणजे गेल्या निवडणुकीत त्यांनी जलपाईगुडी, कूचबिहार आणि अलीपूरद्वार या तिन्ही जागा जिंकल्या होत्या. यावेळी आपली पकड कायम ठेवण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. तसेच उत्तर बंगाल हा भाग भाजपाचा मजबूत बालेकिल्ला मानला जातो. २०१९ मध्ये पक्षाने या भागातील आठपैकी सात जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी सहा जागा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. यावेळी थेट लढतीत तृणमूल काँग्रेसने भाजपाकडून या जागा हिसकावण्याची तयारी केली आहे. मात्र या तीन जागांवर भाजपाची थोडीशी आघाडी आहे. विशेष म्हणजे या तीन जागांसाठी नशीब अजमावणाऱ्या ३७ उमेदवारांपैकी दहा उमेदवार कोट्यधीश आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा