तृणमूल काँग्रेसतर्फे (TMC) राजधानी दिल्लीत केंद्र सरकारच्या विरोधात धरणे प्रदर्शन केले जाणार आहे. शनिवारी (३० सप्टेंबर) सुरू होत असलेल्या या आंदोलनासाठी बंगालमधून एक संपूर्ण रेल्वे बुक करण्यात आली आहे. या रेल्वेत तृणमूल पक्षाचे खासदार, आमदार, पंचायत प्रधान आणि पंचायत सदस्य यांचा भरणा असणार आहे. बंगालमध्ये काही दिवसांनी दुर्गा पूजेच्या उत्सवाला सुरुवात होईल, त्याआधीच दिल्लीत धडक देण्याचा निर्णय तृणमूलच्या नेत्यांनी घेतला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पश्चिम बंगालच्या वाट्याचा निधी दिला नसल्याचा आरोप तृणमूलने केला आहे. त्यासाठी टीएमसीने “फाइट फॉर जस्टिस” आंदोलन पुकारले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा