वसई : लोकसभेतील दारूण पराभव आणि घटलेल्या जनाधारामुळे बहुजन विकास आघाडीपुढे मोठे राजकीय संकट उभे ठाकले आहे. समोर महायुती आणि महाविकास आघाडीचे तगडे आव्हान असल्याने बहुजन विकास आघाडीला आपल्या हातात असलेल्या तिन्ही मतदारसंघाची चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे पक्षाचे नेचे खडबडून जागे झाले असून, जनसंपर्क वाढविला आहे. पक्षाने तिन्ही मतदारसंघांत मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन, जनसंवाद यात्रा असे कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. पक्ष प्रथमच एवढा सक्रिय झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा