वाशिम : लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असून सर्वच पक्षांकडून निवडणुकीबाबत चाचपणी सुरू आहे. काँग्रेस नेते तथा यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक माजी मंत्री सुनील केदार यांनी शहरातील विश्रामभवन येथे आढावा बैठक घेऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. काँग्रेस पूर्वीपासून यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवित असल्यामुळे यावेळेसदेखील ही जागा काँग्रेसकडेच कायम ठेवावी, असा आग्रह कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी माजी मंत्री केदार यांच्याकडे धरला. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. शिवसेनेचा ठाकरे गटदेखील निवडणूक लढणार असल्यामुळे महाविकास आघाडीकडून ही जागा कुणाला सुटणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा