Manipur Violence: मणिपूर राज्यात वांशिक हिंसाचार मागील दीड वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केल्यानंतरही मणिपूरमध्ये अधूनमधून हिंसाचार उफाळतच राहतो. याबद्दल नुकतेच मणिपूरचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते बिरेन सिंह यांनी दिलगिरी व्यक्त केली. यानंतर काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मणिपूरमध्ये संघर्ष सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौरा करण्याचे टाळले. काँग्रेसच्या या आरोपावर आता मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी उत्तर दिले आहे. मणिपूरमध्ये सध्या सुरू असलेला संघर्ष हे काँग्रेसचेच भूतकाळातील पाप आहे, असा पलटवार त्यांनी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा