मुंबई : नाशिकहून आपल्या विविध मागण्यांसाठी अनवाणी नाशिकहून मुंबईला चाललेल्या शेतकरी व आदिवासींना भाजप सरकारने शहरी नक्षलवादी ठरविले होते. सरकारच्या विरोधात भूमिका मांडणारे किंवा सरकारला जाब विचारणाऱ्यांनाही शहरी नक्षलवादी ठरविले जाते. उद्या आम्हालाही हे शहरी नक्षलवादी ठरवतील. अंगातील रक्त लाल रंगाचे आहे म्हणून कडवे डावे किंवा नक्षलवादी ठरविण्यास कमी करणार नाहीत, अशा शब्दांत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी भाजपवर हल्लाबोल केला. ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये बोलताना आदित्य यांनी मनसे, भाजप, शिंदे यांच्यावर टीका करतानाच, शिवसेनेतील आमदार फुटी, धारावी पुनर्विकास यांवरही भाष्य केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा