मुंबई : धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे. एकही धारावीकर बाहेर जाणार नाही. त्यांचे मिठागरांच्या जमिनी किंवा पथकर नाक्यांच्या जागांवर स्थलांतर आम्ही मान्य करणार नाही. मुंबईचे नागरी संतुलन बिघडविण्याचे काम सध्या सुुरू आहे. मुंबई अदानींचे शहर होऊ देणार नाही. धारावीकरांना पात्र-अपात्रतेच्या चक्रव्यूहात अडकवून धारावीची संपूर्ण जागा अदानीच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव उधळून लावला जाईल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा