India Alliance Future: “इंडिया आघाडी संपुष्टात येणार नाही किंवा ती कमकुवतही होणार नाही, उलट ती आणखी ताकदीने पुढे येईल”, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनी द इंडियन एक्सप्रेसच्या सहयोगी संपादिका नीरजा चौधरी यांच्याशी बोलताना दिली. इंडिया आघाडी आता उरली नाही, अशा चर्चा सुरू असताना अखिलेश यादव यांची ही प्रतिक्रिया वेगळी वाटते. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आम आदमी पक्षाचे भवितव्य काय? यापेक्षा इंडिया आघाडीचे काय होणार? याचीच अधिक चर्चा होत आहे. दिल्ली विधानसभेचा निकाल लागत असताना भाजपाने आघाडी घेतल्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक मिम शेअर करत आघाडीतील बिघाडीवर पहिल्यांदा बोट ठेवले होते. “आपसात लढा आणि मरा”, अशा आशयाचे मिम त्यांनी शेअर केले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा