उरण : लोकसभा निवडणुकीत उरण विधानसभा मतदारसंघात १३ हजार मतांनी पिछाडीवर पडलेल्या महायुतीला शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील द्वंद्वामुळे विजयाची आशा दिसू लागली आहे. या मतदारसंघातील भाजपचे आमदार महेश बालदी यांच्याविषयी असलेली नाराजी, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे स्थानिक भूमीपुत्रांमध्ये असलेली अस्वस्थता आणि दि.बा.पाटील यांच्या नामांतराचा गाजत असलेला प्रश्न यामुळे ही निवडणुक भाजपला सोपी नाही असेच चित्र होते. असे असले तरी सुपीक जमिनीवर महायुतीविरोधात रान पेटविण्याऐवजी शेकाप आणि उद्धव सेनेतच जुंपल्याने बालदी यांचे समर्थक सध्या खुशीत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा