२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्ष देशपातळीवर एकत्र आले आहेत. या आगाडीला विरोधकांनी ‘INDIA’ असे नाव दिले आहे. आघाडीतील पक्षप्रमुखांची लवकरच मुंबई येथे तिसरी महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, एकीकडे विरोधक राष्ट्रीय पातळीवर एकत्र येत असले तरी दुसरीकडे राज्य पातळीवर मात्र काहीशी वेगळी स्थिती आहे. अगोदर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील मतभेद समोर आले होते. त्यानंतर आता पोटनिवडणुकीच्या मुद्द्यावर समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा