सांगली : महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित करून आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेला मेळावा अपेक्षेप्रमाणे भव्य दिव्य झाला असला तरी विधानसभा निवडणुकीत याचे मतात परिवर्तन होण्यासाठी ही ताकद उपयुक्त ठरणार आहे का? कारण पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या देशमुख गटानेही यावेळी परिवर्तनासाठी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीवेळची राजकीय स्थिती आणि विधानसभेवेळची राजकीय परिस्थिती यामध्ये फरक असणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा