वर्धा : जातीय समीकरणाचा बोलबाला गृहीत धरून उमेदवारी दिल्या जाते. पण मतदार तसा विचार करतो का, असा प्रश्न वर्धा व हिंगणघाट मतदारसंघातील निकालातून उपस्थित होतो. वर्ध्यात पक्षनिष्ठा व जातीय समीकरणातून आघाडीने शेखर शेंडे यांना इतरांना बाजूला सारत उमेदवारी दिली. वर्धा, सेलू हा तेली समाजाचा किल्ला म्हणून चर्चा होत असते. मात्र या क्षेत्रातील कुणबीबहुल म्हटल्या जाणाऱ्या सुरगाव, कोटंबा, जयपूर व अन्य गावांत शेंडे यांना कुणबी उमेदवार असलेल्या युतीच्या डॉ. पंकज भोयर यांच्यापेक्षा सरस मतदान झालेले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा