Ajit Pawar on Mahayuti: महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांना आता काही महिने उरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. लोकसभेला फारसे यश मिळाले नसल्यामुळे शरद पवार यांच्यापासून वेगळे होऊन काय साध्य झाले? असा प्रश्न अजित पवारांच्या बाबतीत त्यांचे विरोधक उपस्थित करत आहेत. द इंडियन एक्सप्रेसला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी महायुतीमध्ये ६० जागा लढविण्याचा मानस व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ आणि महायुतीशी आघाडी करून धर्मनिरपेक्ष विचारांशी तडजोड… अशा काही मुद्दयांवर त्यांनी रोखठोक भाष्य केले. त्यांची ही मुलाखत प्रश्नोत्तराच्या स्वरुपात खालीलप्रमाणे…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा