BJP leader Vinod Tawde: महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. महाराष्ट्रात यंदा अटीतटीची लढत होईल, असा अंदाज अनेक जण व्यक्त करत असताना विनोद तावडे यांना मात्र महायुती सर्वाधिक जागा घेऊन विजय मिळवेल असे वाटत आहे. द एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये विनोद तावडे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत त्यांचे निरीक्षण मांडले. लोकसभा निवडणुकीत दलित मतपेटी दूर गेली होती, मात्र यावेळी या मतांना पुन्हा आमच्याकडे आणण्यात यश येईल असे ते म्हणाले. विनोद तावडे यांची मुलाखत प्रश्नोत्तराच्या स्वरुपात खालीलप्रमाणे…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा