पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. येथे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आहे. आतापर्यंत येथे साधारण १२ जणांचा मृत्य झाला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर तेथील राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गरिबीला मारण्याऐवजी आपण गरीब लोकांना मारत आहोत, असे बोस म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा