आगामी पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येथे पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पायाभरणी केली जात आहे. पंचायत निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी तृणमूल काँग्रेसकडून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मोहिमेत ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी अग्रस्थानी आहेत. त्यांनी ‘जन संजोग यात्रे’चे आयोजन केले आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते दोन महिन्यांत एकूण ३५०० किमी प्रवास करणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा