केंद्रीय निवडणूक आयोगाने मध्य प्रदेशसह एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतर येथे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात आहे; तर पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी काँग्रेस पक्षदेखील कामाला लागला आहे. दरम्यान, हे दोन्ही पक्ष सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. गेल्या काही वर्षांत मध्य प्रदेशमधील राजकीय परिस्थिती बदलली आहे. नोकरी, आरक्षण, कायदा व सुव्यवस्था असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या दोन्ही पक्षांपुढे कोणकोणती आव्हाने आहेत, हे समजून घेऊ या…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा