बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाला बाजूला सारून आरजेडी सोबत घरोबा केला आणि बिहारच्या राजकारणात भूकंप झाला. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक आणि २०२५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणूक होणार आहे. या दोन्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने बिहारमध्ये लक्ष घातले आहे. सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त नितीश कुमार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपा आणि जेडीयू यांचे ओबीसी मतांच्या ध्रुवीकरणासाठी राजकारण सुरू असल्याचे समोर येते. सम्राट अशोक यांच्या जयंतीचे हे २,३२८ वे वर्ष आहे. यानिमित्त अशोक यांची जात कोणती? कोणते जातसमूह त्यांच्यावर आपला हक्का सांगतात, यावरून बिहारमध्ये वाद सूरू झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा