राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर मविआतील नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे हरियाणातील विजयानंतर भाजपा नेत्यांमध्येही उत्साह दिसून येत आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांतील नेत्यांना विजयाचा विश्वास असला तरी महाराष्ट्रात नेमका काय निकाल लागेल? याबाबत राजकीय वर्तुळात कुणीही ठामपणे सांगू शकेल, अशी परिस्थिती नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा