‘अब की बार, ४०० पार’चा नारा देऊन यंदा भाजपा हा पक्ष लोकसभा निवडणुकीत उतरला होता. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचा ‘४०० पार’चा नारा फोल ठरल्याचे स्पष्ट झाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने ५४३ पैकी २९३ जागांवर विजय मिळवला. इंडिया आघाडीनेही २३३ जागांपर्यंत मजल मारली. त्यामुळे आता संसदेत बहुमताचा आकडा सिद्ध करण्यासाठी भाजपाला मित्रपक्षांची आवश्यकता असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत या पदावर सर्वाधिक काळ राहिलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत. यंदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यास नरेंद्र मोदी हॅटट्रिक करतील. भारताच्या १४ पंतप्रधानांपैकी सर्वांत जास्त काळ पंतप्रधानपद लाभणार्या नेत्यांमध्ये मोदींच्या नावाचा समावेश आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा