काँग्रेस हा कुटुंबाकडून चालविणारा पक्ष असल्याचे विधान काँग्रेस नेते, खासदार शशी थरूर यांनी केले आहे. २०२४ च्या निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय होण्याची शक्यता असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे किंवा काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान बनण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. सोमवारी (दि. १६ ऑक्टोबर) केरळमधील तिरुवनंतपुरम येथे अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली संघटनेच्या नव्या कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी बोलत असताना थरूर यांनी काँग्रेस आणि भारतीय राजकारणावर अनेक विधाने केली आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत खरगे यांच्यासह शशी थरूरही निवडणुकीला उभे होते, मात्र मोठ्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा