केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल, फगन सिंह कुलस्ते आणि इतर चार खासदारांना मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय भाजपाने घेतल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या निर्णयामागे राज्यात नव्या नेतृत्वाची फळी तयार करायची असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. या निर्णयामुळे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भाजपाकडून मोकळे करण्यात आले आहे, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भाजपा कदाचित यावेळी शिवराज चौहान यांना उमेदवारी न देण्याचा विचार करत असावे, अशी अटकळ बांधण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा