१२ फेब्रुवारी २०२४ रोजी केंद्रीय मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ ठरल्याने पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आपल्या आंदोलनांवर ठाम राहिले. हमीभावासाठी कायदा तयार करण्यात यावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात या शेतकर्यांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकर्यांनी राजधानी दिल्लीकडे कूच केले. हरियाणा सरकारने शेतकर्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर तारांचे कुंपण, सिमेंटचे बॅरिकेड्स उभारले. हरियाणा सरकार पंजाब आणि हरियाणातील शेतकर्यांवर कठोर कारवाई करीत आहे. शेतकर्यांच्या आंदोलनातील सक्रिय चेहरा असलेले सुनील जाखड मात्र हरियाणा सरकारच्या या निर्णयावर मौन बाळगून आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा