महाराष्ट्रात फसवणूक करून आणि बलपूर्वक केले जाणारे धर्मांतर रोखण्याच्या अनुषंगाने राज्यात कायदा आणण्याची गरज देवेंद्र फडणवीस सरकारने वारंवार व्यक्त केली आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीने ‘लव्ह जिहाद’ किंवा ‘जबरदस्तीचे धर्मांतर’ याविरुद्ध कायदा आणण्यावर भर दिला आहे. परंतु, हा कायदा आणण्याच्या वाटेत अनेक अडथळे आहेत. कारण महायुतीतील काही मित्रपक्षांनी तसेच विरोधकांनी प्रस्तावित कायद्यावर चिंता व्यक्त केली आहे. ‘लव्ह जिहाद’ कायदा आणण्यास भाजपा आग्रही का आहे? हा कायदा आल्यास राज्यात सामाजिक सलोख्याचा प्रश्न निर्माण होणार का? एकूणच या कायद्याविषयी सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची भूमिका काय? त्याविषयी जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा