१९८५ च्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील संगमनेर मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण, पक्षाने पुण्यातील शंकुतला थोरात यांना उमेदवारी दिली. या विरोधात बाळासाहेब आणि त्यांचे वडिल भाऊसाहेब थोरात यांनी मुंबई गाठली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी दिल्लीत प्रयत्न करतो, असे सांगितले. शेवटी दोघांच्या उमेदवारीचा प्रश्न शिल्लक राहिला. वर्ध्याच्या बापूसाहेब देशमुख यांना उमेदवारी मिळाली. बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी मिळाली नाही. वडील भाऊसाहेब थोरात यांनी पक्षाचा आदेश पाळत माघार घेण्याची सूचना केली. पण, मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा आग्रह कायम राहिल्याने बाळासाहेब अपक्ष लढले आणि निवडून आले. लगेचच काँग्रेसमध्ये सहभागी झाले. तेव्हापासून बाळासाहेबांनी काँग्रेसविरोधात हू की चू केलेले नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा