कर्नाटक राज्यात सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेस सरकारने तेथील जनतेला अनेक आश्वासने दिली होती. त्यात गोहत्येवर बंदी घालणारा कायदा, तसेच धर्मांतरविरोधी कायदा रद्द करण्यात येईल, असेही काँग्रेसने सांगितले होते. मात्र, अद्याप तेथील सिद्धरामय्या सरकारने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपाला टीका करण्याची कोणतीही संधी मिळू नये, यासाठी काँग्रेस याबाबतचा निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे म्हटले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा