केंद्र सरकारने नागरिकत्व (सुधारणा) कायदा (सीएए) देशभरात लागू केला आहे. सोमवारी (११ मार्च रोजी) याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली. या घोषणेनंतर देशाच्या अनेक भागांतून सीएएला होणारा विरोध तीव्र झाला आहे. ईशान्य भारतात तर सीएएलाविरोधाच पेटून उठल्यासारखी स्थिती आहे. ईशान्य भारतातील विरोधी पक्ष आणि प्रादेशिक संघटनांनी या कायद्याच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन सुरू केले आहे. या कायद्याविरोधात ईशान्य भारतातील विरोध एवढा तीव्र का, या मुद्द्याचा घेतलेला हा शोध
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा