नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसह ‘एनडीए’ ‘चारसो पार’ होणार असल्याची गर्जना केली असली तरीही, विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी त्यांना सत्तेपार करून धक्का देऊ शकेल का, ही उत्सुकता असेलच. आत्ताच्या घडीला ‘इंडिया’ आघाडी कितीही कमकुवत झालेली दिसत असली तरी, भाजप वेगवेगळ्या राज्यांमध्ये मित्र पक्षांची जमवाजमव करताना दिसत आहे, हे पाहता लढाई वाटते तितकी सोपी नसल्याची जाणीव भाजपला झालेली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा