राजस्थान विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सारी ताकद पणाला लावली असली तरी माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष लढणार नाही हे सुद्धा सूचित केले आहे. सामुहिक नेतृत्वाखालीच भाजप निवडणुकीत उतरला असला तरी खासदार दिया कुमारी यांना दिले जाणारे महत्त्व याचीच राजकीय वर्तुळात अधिक चर्चा आहे. राजघराण्यातील दिया कुमारी या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना पर्याय ठरू शकतील का, या दृष्टीने राजकीय निरीक्षक बघत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा