बिल्किस बानो प्रकरणात शिक्षामाफीचा अधिकार हा महाराष्ट्र सरकारचा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याने आता शिक्षा झालेल्या ११ आरोपींच्या शिक्षामाफीवर राज्यातील शिंदे-फडणवीस महायुतीचे सरकार कोणती भूमिका घेते याकडे कायदेतज्ज्ञ, राजकीय-सामाजिक तसेच नागरी समाज क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. खून, बलात्कार अशा गंभीर स्वरुपांच्या गुन्ह्यांमध्ये २८ वर्षे शिक्षा भोगल्याशिवाय शिक्षामाफी देता येत नाही, अशी राज्याच्या तुरुंग नियमावलीत तरतूद असल्याने भाजपप्रणित महायुती सरकारची निर्णय घेताना कसोटी लागणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा