अलिबाग : ग्रामपंचायत निवडणूकीनंतर रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप मध्ये वाद निर्माण झाला होता. या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर पडदा टाकला आहे. नाराज असलेल्या शिवसेना शिंदे गटाशी चर्चाकरून केली आणि यापुढे शिंदेच्या शिवसेनेला भाजपकडून कोणताही त्रास होणार नाही असेही स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात उभय पक्षांमधील नेत्यांमध्ये असलेले टोकाचे मतभेद लक्षात घेता ही मध्यस्थी यशस्वी ठरणार का, याचीच चर्चा सुरू झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा