राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ‘राष्ट्रीय सेवा भारती’ (RSB) ही संघटना सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संघटनेशी जोडल्या गेलेल्या अनेक एनजीओंची जयपूर येथे ७ आणि ८ एप्रिल रोजी परिषद भरणार आहे. संघाशी निगडित असलेल्या अनेक स्वयंसेवी संघटनांची ही सर्वात मोठी परिषद असल्याचे सांगण्यात येत आहे. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे या परिषदेचे उद्घाटन करतील. तर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस दत्तात्रेय होसबाळे हे आभारप्रदर्शनाचे भाषण करतील. ‘स्वयंपूर्ण आणि समृद्ध भारत’ या संकल्पनेखाली ‘राष्ट्रीय सेवा संगम’ असे नाव या परिषदेला देण्यात आले आहे. देशभरातून १००० एनजीओंचे ५००० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा