महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देणारे ‘नारी शक्ती बंधन अधिनियम’ हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांत सादर करण्यात आले आहे. या विधेयकाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे. दरम्यान, या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजकारणात महिलांना किती प्राधान्य देण्यात येते, महिलांचे राज्याच्या विधानसभांत किती प्रतिनिधित्व आहे, याची चर्चा होत आहे. २०२२ सालच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी आम्ही ४० टक्के महिलांना तिकीट देणार आहोत, असे जाहीर केले होते. त्यानंतर तृणमूल काँग्रेसने प्रियांका गांधी आमचेच अनुकरण करत आहेत, असा दावा केला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा