पिंपरी-चिंचवड शहराला थेट पवना धरणातून पाणी आणण्याच्या (बंद नळ ) योजनेचे काम सहा वर्षांपूर्वी बंद पडले, ते पुन्हा सुरूच झाले नाही. मात्र, तरीही त्यासाठी तब्बल १४२ कोटी रूपये खर्च झालेले आहेत. कोणतेही नियोजन नसताना, पूर्णपणे जागा ताब्यात नसताना केवळ केंद्राचा व राज्याचा भरघोस निधी पदरात पाडून घेण्यासाठी म्हणून या योजनेचा घाट घालण्यात आला. शहरातील नागरिकांसाठी भविष्यकालीन पाण्याचे नियोजन, अशी जोडपाश्र्वभूमी तयार करण्यात आली. तीव्र विरोध असतानाही रेटून एखादा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास काय होते, हे ९ ऑगस्ट २०११ मध्ये झालेल्या मावळ गोळीबाराच्या घटनेतून दिसून येते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा