पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दहा महिन्यात विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या १५७ जणांचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे. एकीकडे वाहतूक पोलीस आणि रस्ते, वाहतूक जनजागृती करणाऱ्या संस्था वारंवार हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती करतात. पण, हे दुचाकी चालकांच्या डोक्यात शिरत नाही हे वास्तव आहे. कायद्याने दुचाकी चालकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. गेल्या दहा महिन्यात विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ३८१ जणांचा अपघात झाला असून १५७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा