दरमहा महिलांकडून थोडे पैसे गोळा करून बचत करायची, इतक्या छोटय़ा उपक्रमातून ‘अभिनव गटा’चा प्रारंभ झाला. एकत्र आलेल्या या महिलांनी हळूहळू ताजी, स्वच्छ भाजी घरोघरी पोहोचवण्याचा व्यवसाय छोटय़ा स्वरुपात सुरू केला. पाहता पाहता हे काम एवढे वाढले, की त्याचे आता एका मोठय़ा व्यवसायात रुपांतर झाले आहे. वीस महिलांपासून सुरु झालेल्या या उपक्रमात आज सात हजार महिला काम करतात. त्यांपैकी तीन हजार महिला स्वत: भाजी ग्राहकांपर्यंत पोहोचवतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा