पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारतीचा स्लॅब कोसळून ५ कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या ५ कामगारांना श्रद्धांजली वाहिली. तसेच या मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. विशेष म्हणजे अजित पवार यांनी प्रशासनाला या अपघाताच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा