पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढत असून २०५४ मध्ये पुणे शहरापेक्षा पिंपरी-चिंचवड शहराची लाेकसंख्या वाढणार असल्याचा अहवाल अधिका-यांच्या समितीने दिला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.अजित पवार म्हणाले, ‘शहर झपाट्याने वाढत असल्याने पाण्याची मागणी वाढत आहे. सद्यस्थितीत भामा आसखेड, आंद्रा, पवना धरणाचे पाणी आणले जात आहे. २०५४ मध्ये पुणे शहरापेक्षा पिंपरी-चिंचवड शहराची लाेकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे पाण्याची समस्या भेडसावणार आहे. त्यावेळी टाटा माेटर्सची धरणे पिण्याच्या पाण्यासाठी घ्यावी लागतील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा