पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री झाल्यानंतर पुन्हा पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने भाजपमध्ये अस्वस्थता वाढली होती. भोसरीतील चुकीच्या कामांचे लेखापरीक्षण करणार असल्याचे जाहीर केल्याने अस्वस्थ झालेले भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. खूप दिवसांनी बोलायला मिळत असल्याचे सांगत फडणवीस यांच्यामुळेच समाविष्ट गावांचा विकास झाला आहे. फडणवीस यांनी यापुढेही पिंपरी-चिंचवडकडे लक्ष कायम ठेवावे अशी मागणी लांडगे यांनी परमेश्वराकडे केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा