आम्हाला प्रस्थानाला जायचं होतं…
आळंदीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानावेळी मंदिराच्या बाहेर काही वारकरी तरुण आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. यावरून आता चांगलंच राजकारण रंगत आहे. यादरम्यानच, मारहाण झालेल्या वारकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. वीस पोलिसांनी चार जणांना मारहाण केल्याचा आरोप व्हिडीओच्या माध्यमातून वारकरी विशाल यांनी केला आहे. नेमकं पोलिसांनी आम्हाला का? मारहाण केली या प्रश्नाचे उत्तर पोलिस अधिकार्यांनी द्यावं असं देखील विशाल रावसाहेब पाटील या तरुण वारकऱ्याने म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा