पुणे : निवडणुका एकत्रित लढविल्या. फलकावर आपल्यापेक्षाही मोठ्या आकारामध्ये नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावून मते मागितली. मात्र, मुख्यमंत्री होण्यासाठी विरोधकांचे तळवे चाटले. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी आणि शिवसैनिकांशी द्रोह केला होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयाने त्यांना सत्य कळले असेल, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून शनिवारी टीका केली. राज्यातील सर्व जागा युतीला मिळतील असा संकल्प करताना धोका देतात त्यांना कधी सोडायचं नाही, अशी टिप्पणी करत शहा यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा