लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी महंत रामगिरींविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शोएब इस्माइल शेख (वय ६२, रा. घोरपडे पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महंत रामगिरी महाराज (रा. सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान, सरला बेट, ता. श्रीरामपूर, जि. नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

young man commits suicide under a running train due to a financial dispute
आर्थिक वादातून तरुणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Rape of a school girl by giving her alcohol crime against minors and friends
शाळकरी मुलीला दारू पाजून बलात्कार, अल्पवयीनांसह मैत्रिणीविरुद्ध गुन्हा
Badlapur School Case Updates in Marathi
Badlapur Sexual Assault : “बदलापूर प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम मान्य नाहीत, ते…”; ठाकरे गटातील नेत्याचा कठोर विरोध!
What Sushma Andhare Said?
Badlapur Crime : “बदलापूरचा नराधम अक्षय शिंदे ऐवजी अकबर खान किंवा शेख असता तर..”, सुषमा अंधारेंचं वक्तव्य
School Male Cleaner Abuse Girls in Badlapur
Badlapur School Case : “दादाने माझे कपडे काढले”, बदलापूर अत्याचार प्रकरणातील घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली होती माहिती; FIR मध्येही नोंद!
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Badlapur School case
Badlapur Sexual Assault Case : “बदलापूरमधील त्या शाळेच्या संचालक मंडळावर भाजपा पदाधिकारी”, ठाकरेंच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले…
Pakistan Musakhel Bus Attack News in Marathi
Pakistan Bus Attack: पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये पंजाबहून आलेल्या २३ जणांची गोळ्या झाडून हत्या; बसमधून सगळ्यांना उतरवलं आणि…

आणखी वाचा-MPSC च्या विद्यार्थ्यांची मागणी सरकार मान्य करणार? देवेंद्र फडणवीसांनी दिलं ‘हे’ आश्वासन

महंत रामगिरी यांनी समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने भावना दुखाविल्या, तसेच त्यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहचली, असे शेख यांनी फिर्याद म्हटले आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार तपास करत आहेत.

दरम्यान, महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नाशिकमध्ये तणाव निर्माण झाला होता. दोन गटात दगडफेक झाल्याची घटना नुकतीच घडली होती.