पुण्यातील टेकड्या वैभव आहे. हिरवाईने नटलेल्या टेकड्या शहराच्या सौंदर्यात भर घालतात. वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न, कोंडी, प्रदूषणामुळे त्रासलेले नागरिक नियमितपणे शहरातील टेकड्यांवर फिरायला जातात. टेकड्यांवरील फेरफटक्यामुळे दिवसभराचा थकवा दूर तर होतोच, पण त्रासलेल्या नागरिकांना ऊर्जाही मिळते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून टेकड्यांवर लूटमारीच्या घटना वाढल्या आहेत. ‘बोपदेव घाट’ प्रकरण, तसेच टेकड्यांवरील लूटमारीच्या घटनांमुळे नियमित फिरायला जाणारे नागरिक दहशतीखाली आहेत. चोरट्यांच्या दहशतीमुळे टेकड्यांवर फिरायला जाणाऱ्या नागरिकांचा श्वास घुसमटतोय…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा