कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे जग बदलणार आहे. रोजगाराचे, व्यवसायाचे स्वरुप बदलणार असून जे नवीन शिकणार नाहीत ते बाहेर फेकले जातील असा इशारा लेखक अच्युत गोडबोले यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती शिरुर यांच्या वतीने आयोजित स्वर्गिय धनराज नहार स्मृति व्याख्यानमालेत ‘ माझा लेखन प्रवास व कृत्रिम बुध्दिमत्ता ‘ या विषयावर लेखक अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान झाले. यावेळी मंचावर मेघालय राज्यातील जिल्हाधिकारी अभिजीत पठारे माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे, ॲड. सुभाष पवार, डॉ .सदानंद गायकवाड, डॉ. अखिलेश राजूरकर, संघपती भरत चोरडिया, समितीचे अध्यक्ष रवींद्र धनक आदी उपस्थित होते .
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा