पुणे : ऐन प्रवासातून खासगी विमान परत आणणे आपत्कालीन स्थिती सोडून इतर वेळी सहज शक्य नाही, असे हवाई वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज प्रवास करत असलेले विमान हवेत असताना वळवून परत आणण्यासाठी पोलिस प्रशासन, हवाई दल, नागरी विमान वाहतूक संचालनालय (डीजीसीए), संरक्षण विभाग यांच्या परवानग्या अवघ्या काही मिनिटांत मिळाल्याने त्याकरता मोठी ‘शक्ती’ पणाला लागल्याची चर्चा आहे. ही घटना एखाद्या चित्रपटात शोभणारी आहे. त्यामुळे एखाद्या सर्वसामान्य नागरिकाच्या बाबतीत असे काही घडल्यास प्रशासनाची भूमिका काय असेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा