पिंपरी : शहराला भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या जलवाहिनीचे काम धिम्या गतीने सुरू आहे. या कामाची चार वर्षांची मुदत संपली तरी काम अपूर्णच आहे. आजअखेर जलवाहिनीचे काम केवळ ४८ टक्के झाले असल्याने संबंधित ठेकेदाराला नाेटीस देण्यात येणार आहे. आता आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दररोज पाण्यासाठी शहरवासीयांना आणखी एक वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा