अजित पवारांच्या ताब्यात असलेली ‘श्रीमंत’ महापालिका भाजपने खेचून आणली. शहरवासीयांनी भाजपवर विश्वास ठेवून सत्तेच्या चाव्या भाजपकडे सोपवल्या. या सत्तांतराला २३ ऑगस्टला बरोबर सहा महिने झाले. नव्या कारभाऱ्यांनी या काळात काय दिवे लावले, याचे ठोस उत्तर त्यांच्याकडेही नसेल. कौतुक करावे, असे काहीही झालेले नाही. राष्ट्रवादीने निवडणुकीच्या तोंडावर पूर्ण करत आणलेल्या कामांची उद्घाटने तसेच भूमिपूजन सध्या भाजपकडून सुरू आहे. केंद्रात, राज्यात सत्ता असलेल्या भाजपकडे पिंपरी पालिका दिल्यास ते काहीतरी भरीव कामगिरी करून दाखवतील, असा नागरिकांचा विश्वास होता. मात्र, तसे काही झालेले नाही. मूळ प्रश्न कायम आहेत. नवे काही होताना दिसत नाही. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा सर्वानाच विसर पडला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा