राजकारणात येणा-या व्यक्तीने नगरसेवक, आमदार, खासदार होण्याची महत्त्वकांक्षा ठेवणे चुकीचे नाही. कसब्यातून निवडणूक लढविण्यास अनेक इच्छुक असले तरी, प्रदेश स्तरावरील समिती नाव निश्चित करेल आणि दिल्लीतूनच उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. टिळक कुटुंबीयांपैकी उमेदवार आल्यास निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे घरातील उमेदवार देणार नाही, असे कोणी म्हटलेले नाही. मात्र निर्णय दिल्लीतच होईल, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी उमेदवाराच्या नावाची गुप्तता कायम ठेवली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा