भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास भाग पाडून त्यांचा अपमान केलाय, असं वक्तव्य बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना आंबेडकर यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टचा संदर्भ देत नवीन सरकारमधील भाजपाच्या भूमिकेवर टीका केली.
नक्की वाचा >> “महाविकास आघाडीने स्वत:चे सगळे आमदार घेऊन राष्ट्रपतींसमोर ठिय्या बसावयचा आणि…”; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा