राज्यभरात अतिशय उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आलेल्या गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. आज अनंत चुतर्थी असून राज्यात ठिकठिकाणी गणरायाला निरोप दिला जात आहे. गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत गणेशभक्त लाडक्या बाप्पाचे विसर्जन करत आहेत. पुण्यातील गणेशोत्सवाचे सर्वांनाच आकर्षण असते, येथील मानाच्या पाच गणपतींचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक गणेशोत्सवात पुण्यात येत असतात. दरम्यान, आज (रविवार) पुण्यात मानाचा चौथा गणपती असणाऱ्या तुळशीबाग गणपतीचं ढोल-ताशा वादन सुरू असताना पोलिसांनी वादन करू नये यासाठी त्यांच्याजवळील साहित्य काढून घेतलं होतं. या घटनेवरून आता भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा